एप्रिल महिन्यात सतत काही दिवस चाललेला पाऊस यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान आले आहे . नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील वनकुटे आणि या गावाजवळील गावांची सतत पावसामुळे शेतमालाचे नुकसान याची पाहणी केली त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली
त्यावेळी ते हे ही म्हणाले की जर पाऊस सतत पाच दिवस 10 mm पर्यंत पडला तर ही आपण नैसर्गिक आपत्ती गृहीत येथून पुढे धरणार आहोत. या नुकसान भरपाईच्या वेळी कांदा या पिकाची सातबारा वर नोंद नसली तरी होणाऱ्या पंचनाम्यात नोंद घेऊन भरपाई रक्कम आपण शेतकऱ्यांना देणार आहोत.
हे पण पहा : कांदा अनुदान घेण्यासाठी अर्ज सुरू 20 एप्रिल च्या आत करा अर्ज, अर्ज असा करा
तसेच सतत पावसामुळे पडझड झालेल्या ऐकून 22 कुटुंबियांची घराची उभारणी शबरी घरकुल अंतर्गत तात्काळ पक्के घरे देणार आहोत ही सुद्धा या ठिकाणी घोषणा केली.
हे पण पहा :
कांदा अनुदान घेण्यासाठी अर्ज सुरू 20 एप्रिल च्या आत करा अर्ज, अर्ज असा करा
Tags :
Cm Ekanth Shinde in ahmednagar
Chief Minister Eknath Shinde’s visit to Vankute Ahmednagar hail damage area
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…