अतिवृष्टी अनुदान जमा होण्यास सुरुवात तुमच्या बँक खात्यात पैसे झाले का नाही जमा पहा, या कारणाने रखडला असेल तुमचा निधी लवकर या गोष्टी करा लगेच पैसे जमा होईल Ativrushti Anudan

नमस्कार शेतकरी बंधूंनो , जवळ सर्वच शेतकऱ्यांना अतिवृष्टीने अनुदान आलेले आहे. जर तुम्हाला हे अतिवृष्टी चे अनुदान जमा झाले नसेल काही कारणे आहे त्यामुळे हे अनुदान जमा झाले नाही. सरकारने सांगितले आहे की जवळ जवळ 80 हजार शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झालेले नाही.( खाली लिंक दिलेली आहे त्यावर पाहू शकता ).

मागील वर्षी २०२३ मध्ये अतिवृष्टी मुळे आपल्या बळीराजाचे मोठे नुकसान झाले होते. त्याच्या नंतर सरकारने हे पंचनामे सुरू केले होते. ज्वारीचे तसेच इतर पिकाचे पंचनामे सरकारी अधिकारी आणि कृषी सहय्यक आणि अधिकारी या मार्फत हे पंचनामे झाले होते. त्यानुसार या पंचनामा रिपोर्ट या अधिकारी यांनी सरकार कडे पाठवला त्यानुसार सरकारने हे मदत अनुदान जाहीर केले होते.

जवळजवळ आता पर्यंत 82 हजार शेतकऱ्यांना हे अतिवुष्टी अनुदान बँक खात्यावर जमा झाले आहे. पण काही शेतकऱ्याच्या चुकांमुळे त्यांना हे अनुदान जमा झाले नाही. त्यामुळे सरकारने ” बंद असलेले आधार चालू न करणे, ई केवायसी न करणे, आधार आणि बँक सिडींग न करून ठेवणे आणि बँक ई केवायसी न करणे सोबत आधार प्रमाणीकरण न करणे ” या अश्या कारणामुळे हे अतिवृष्टी अनुदान जमा झाले नाही असे सांगण्यात येत आहे.

जर हे अनुदान शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर लवकरात लवकर वरील सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर लगेच बँक खात्यावर हे पैसे जमा होणार आहे.

👇👇👇👇👇👇👇

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment